Wednesday, September 14, 2022

Aapan Sare Arjun (Marathi) V.P. KALE व. पु. काळे.


................................................................................................
................................................................................................
व. पु. काळे
Aapan Sare Arjun (Marathi)
V.P. KALE.
................................................................................................
................................................................................................


Throughout, Kale refers to Arjuna as thinker. But he's making an obvious mistake. 

It wasn't thought that overcame the great warrior, it was emotion at seeing the opposite camp peopled with friends, relatives and elders. It was reluctance about killing them.

But if that's like stone in teeth while one's enjoying dinner, later it's worse. 

Kale asserts that Arjuna is lying, that Bhagawadgeeta is not spiritual but a psychological treatise, and so on.  

One wondered when, having read a few of his books, why one hadn't thought decades ago that he was good as an author. 

Reading this, one wonders if an intuitive judgement was then at work, whether, when one read anything by him, his low level and falsehood were somehow clinging to his ordinary writing, like a stink. 
................................................................................................


"स्वतंत्र रणभूमी आता अस्तित्वात नाही. सगळी पृथ्वी रणभूमी आहे. जिथं बाँब पडेल ती रणभूमी. शहरातली एकूण एक माणसं हे बळी. मिलिटरी आणि सिव्हिलियन हा भेदभाव नाही. किती माणसं मेली, ह्याचे फक्त आकडे प्रसिद्ध होतील, ते वाचलेल्या देशांच्या माहितीसाठी. नुसते आकडे ऐकून त्यातली भव्यता डोळ्यांसमोर येते का? ... "

Hasn't it been so since Allauddin Khilji demanded Chittor hand over Queen Padmini, and the consequent war ended in all women of Chittor jumping live onto funeral pure? 

Or even before, when Mongolian hordes burned whole cities across Persia, Russia and Europe, with all people therein killed? 

Something nazis repeated in East Europe, specifically in Belarus and Russia, during WWII. 
................................................................................................


" ... बोफोर्सपासून हवालापर्यंतचा भ्रष्टाचार किमान पंचवीस हजार कोटींच्या आसपास आहे, असं वर्तमानपत्रांतून कळतं. ... "

Funny how people were willing to let it go, once Amitabh Bacchan was able to prove his own innocence with a statement from Bofors - why haven't most media asked, if he didn't, who did get that bribe? Who was hiding behind the huge, tall name? 

Couldn't be a dwarf, obviously. Had to be someone congress shielded, someone with a taller name. 
................................................................................................


"अर्जुनाचाही सगळा बहाणाच होता."

Nonsense. 
................................................................................................


"अर्जुन वर्णसंकरापासून अराजकापर्यंत समस्या का उभ्या करीत आहे? सरळ सरळ ‘राज्यच नको, म्हणून युद्ध नको’ ह्या भूमिकेत का जात नाही? 

"कारण एकच. 

"राज्य हवं आहे, सत्ता हवी आहे, हे सरळ सरळ मान्य करायचं धाडस नाही. ... "

Again, nonsense. 
................................................................................................


Nobody had guaranteed an outcome, given the overwhelming numbers on the opposite side, of high level warriors. 

What's more, it was only the insistence by Duryodhana to not part with "enough to fit a needle's head", when a minimal proposal was made by Krishna as final offer - five villages for five brothers, to avoid war - that had determined the war as the only possibility. 

Honestly Krishna and Paandavas had attempted all they could, to avoid the war. 

Arjuna was NOT lying. They HAD spent over quarter of a century in forests, once twelve and next another twelve plus one, before they finally went to war! 
................................................................................................
................................................................................................


"माणूस 


"परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती! वाक्य सहजतेनं निसटलं. हे प्रचितीचं विधान नाही. रोज सकाळ-संध्याकाळ मी परमेश्वराशी जणूकाही गप्पागोष्टी करत आलोय. इतक्या सरावानं मी लिहिलं, पण तसा प्रत्यक्ष अनुभव नसताना हे विधान मनापासून करावंसं वाटलं, ते तशीच प्रेरणा झाली म्हणून. 

"प्रेरणा झाली हे नक्की प्रचितीचं द्योतक आहे. माणूस ही त्या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर त्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार? माणसाला जाणून घ्यायचं असेल, तर माणसापेक्षा मोठ्या उंचीवर जायला हवं. 

"NO ARTIST CAN CREATE A CHARACTER GREATER THAN HIMSELF. कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. लेखक, कवी, नाटककार, नट, नर्तिका, चित्रकार, शिल्पकार कोणताही प्रांत घ्या. ह्या यादीत शास्त्रज्ञसुद्धा आहेत. तेव्हा माणूस समजून घ्यायचा असेल, तर आहे त्यापेक्षा वेगळी उंची हवी. माणूस म्हणजे दुसरा किंवा समोर येणारा कोणताही माणूस नव्हे. माणूस म्हणजे आपण स्वतः. 

"हे शक्य आहे? आपली निर्मिती त्या कुण्या शक्तीनं केली असेल, तर आपण आहोत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकू का? 

"नक्कीच नाही.""
................................................................................................


"खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती, तर आयुष्यभर दुसर्‍या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जिवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता.

"मग व्यासांना महाभारतही लिहावं लागलं नसतं. महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा व्यास श्रेष्ठ होते, म्हणूनच महाभारताची निर्मिती झाली आणि व्यासांनी आमच्यासारख्या लेखकांसाठी एकही विषय ठेवला नाही. 

"एकच व्यास. 

"उरलेल्यांचा लिहिण्याचा हव्यास.""

That's incorrect, although true for most part - because while the epic is full of sons of Gods and of Goddesses, it has the greatest living God descended on earth as well, and Vyaasa wasn't greater than Krishna any more than Valmieki was greater than Raama. 

But then, those authors recorded history that thry were, themselves, part of, witnessed, and were contemporary, in form of those epics. 

These epics are creations only in the sense thry aren't dry documents but are poetry, drama, and records of history, all in one. 

Apart from greater than all of those put together, that is.
................................................................................................


"मुळातच पांडव पाच असतात, तेव्हा कौरव शंभर असतात. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या महान ग्रंथात सुष्ट आणि दुष्ट ह्यांचं हेच प्रमाण असतं, हे व्यासांना सुचवायचं आहे का?"

It's unclear that those one hundred cousins were all equally bad. Wasn't there actually one good one, known by name, Vikarna? The leaders were bad, yes, despite awareness of self and of bring wrong. 

And that's reality. 

It's easier for mob to follow a crowd, follow those in power. Hence importance of virtue established at top, in power. Importance hence of Raamaraajya. 

97 of the hundred were probably not as bad, but had no strength to rebel against the two bad leaders, even in thought. 
................................................................................................


" ... धर्मक्षेत्रावर एकमेकांचा जीव घेण्यासाठी जमलेले लाखो वीर आणि त्यांच्या मध्यभागी उभा असलेला अर्जुनाचा रथ. धर्मक्षेत्रावर जर एवढा प्रचंड संहार होणार असेल, तर अधर्मक्षेत्रावर काय चाललं असेल? खरंतर अधर्मक्षेत्रावर जेवढा संहार होत नाही, तेवढा रक्तपात धर्मक्षेत्रावरच होतो. दीड-एक वर्षांपूर्वी मुंबर्इत झालेला रक्तपात हा काय अधार्मिक क्षेत्रातला होता? निधर्मी राज्य जाहीर करणं हे राजकारण आहे, थोतांड आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितके दंगे झाले, ते अधार्मिक होते काय? लोकशाही म्हणताना दंग्यात जीव गमावलेल्यांना दोन-दोन लाख रुपयांच्या देणग्या जाहीर करताना राज्यकर्त्यांनी जनतेची परवानगी घेतली होती का? ह्या बिनडोक घोषणेपायी एका प्रेतावर स्वतःचा हक्क सांगण्यासाठी मेलेल्या माणसाशी संबंध नसलेली आठ-आठ, दहा-दहा माणसं जमत होती, हे चित्र आजच्या धृतराष्ट्रापर्यंत पोहोचलं आहे का?

"मी ह्याहून भयानक बातमी ऐकली आहे. एका झोपडपट्टीत एक म्हातारा हार्ट-अ‍ॅटॅकनं गेला, असं समजताक्षणी त्याच्या छातीत सुरा खुपसून त्याला दंग्यातला बळी करण्यात आलं. 

"हे तर धर्मापलीकडचं युद्ध. अर्थयुद्ध!"

Well, at least he wasn't deliberately murdered for the compensation.! 
................................................................................................
................................................................................................


"भारताला रक्तलांछित स्वातंत्र्य मिळालं, हे निखळ सत्य डोळ्यांसमोर घडूनही नफ्फड राज्यकर्ते हे मान्य करीत नाहीत, मग युद्धभूमीवरचे हे असे प्रसंग ते काय कपाळ नजरेसमोर आणतील! महाभारताच्या काळात एकच धृतराष्ट्र होता. आजची आंधळ्यांची संख्या कशी मोजायची?"
................................................................................................
................................................................................................


"महाभारत म्हणजे आजवरच्या तुटपुंज्या अनुभवावर श्रीकृष्णाच्या रूपानं पडणारा तेजोमय प्रकाश आहे. तो प्रकाश पेलेल की नाही, हे माहीत नाही, म्हणूनच मार्ग अनभिज्ञ आहे, असं अजून वाटतं.
................................................................................................


"नव्वद टक्के मार्क मिळवणार्‍या मुलाला प्रवेश नाकारणं आणि एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून घेणं दोन्ही सारख्याच वेदना देणार्‍या घटना आहेत. पैसे खर्च केले, तर काही हजारांत, मेलेल्या माणसाच्या नावावरही महाविद्यालयाचं सर्टिफिकेट मिळतं, विकत घेता येतं, हे श्री. प्रमोद नवलकरांनी सिद्ध केलं. विद्वत्तेची सर्टिफिकेट्स अशी सहजी मिळत असतील, तर एकविसाव्या शतकात सगळं मंत्रिमंडळ असल्या दत्तक सर्टिफिकेट्सनं निवडून आल्यास नवल नाही."

Congress boasts of education of just such a one, but seeing how his namesake pushed out qualified candidates over and over to enthroned a selected hair, it's hardly a surprise the tradition continues in the party that was good only until the photograph showed an Avatar with a great Kesari and a few others, including some lions from Punjab. 
................................................................................................
................................................................................................


"माझ्या मनात एक विचार आला दृष्टीबद्दल. महाभारतात दृष्टीचे सहा प्रकार आहेत : धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, अर्जुन, कृष्ण आणि संजय."

" ... अर्जुनाप्रमाणे गीता संजय आणि धृतराष्ट्र दोघांनी ऐकली; पण त्यांच्यांत काय फरक पडला?"
................................................................................................
................................................................................................


" ... अर्जुनाचं सांगणं अगदीच चुकीचं नव्हतं. ज्याच्याशी लढायचं आहे, त्याचा पूर्ण परिचय असावा, हा युद्धाचा पहिला नियम आहे."

Duh!
................................................................................................


" ... युद्ध मनोभूमीवर असो वा मैदानावर, शत्रूची ओळख महत्त्वाची! जे नुसतेच युद्धपिपासू आहेत ते जिंकतील, ह्याची शाश्वती नाही. कारण त्या वेळेला डोळ्यांवर एक धुकं दाटलेलं असतं.

"म्हणूनच युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीतजास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गर्भितार्थ आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. ... "
................................................................................................


" ... खडकीला तयार होणारी शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा मिलिटरीऐवजी गुंडांच्या हातांत आणि त्यापायी पोलीस हतबल झाले आहेत. हे वर्तमानपत्रात जाहीर झालं आहे. (लोकसत्ता १४ जून, १९९४.) ... "
................................................................................................


"इमर्सननं जेव्हा महाभारत वाचायला प्रारंभ केला, तेव्हा पहिल्या वेळेला घाबरून पुस्तक बंद केलं. तथाकथित धार्मिक माणसांना अर्जुनाची भूमिका योग्य वाटत होती. हेन्री थोराची अवस्था इमर्सनसारखीच झाली.

Wish name of Thoreau hadn't been misspelt there. 
................................................................................................


"पण आयुष्य कोणत्याही सिद्धान्तावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणूनच आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनंच जात राहू. मुक्कामाचं जे ठिकाण निश्चित करू तिथंच पोहोचू, ही शाश्वती नाही."
................................................................................................


"दुर्योधनाला युद्धाचा शेवट अज्ञात होता. आपल्याकडं बलाढ्य योद्धे आहेत, ह्यातच तो प्रसन्न होता. कार्याच्या प्रारंभातच त्याची परिणती समजणारे द्रष्टे दुर्मीळच!"
................................................................................................


" ... लोकमान्य टिळकांचं गाजलेलं भाष्य, ‘ह्या न्यायालयापेक्षा एक वरिष्ठ न्यायालय आहे, तिथं मला न्याय मिळेल’ ह्याची आठवण होते. ‘कर्मयोगी’ टिळकांचं हे वचन. ह्यात ‘भक्तियोग’ नाही. तरीही अज्ञात शक्ती मध्ये उतरते."
................................................................................................


" ... मोठमोठ्या शास्त्राच्या शोधाबाबत हेच घडतं. आइनस्टार्इन, मॅक्स प्लांक, एडिंग्टन किंवा एडिसन ही सगळी थोर माणसं म्हणतात, ‘‘जे आम्ही जाणलं, ती आमची जाणीव नाही.’’ 

"उपनिषद असो, वेद असो, बायबल किंवा कुराण हे लिहिणार्‍या सगळ्यांचं सांगणं हेच आहे. 

"तोच न्याय माझ्यासहित सगळ्या लहान-थोर प्रतिभावंतांना लागू आहे. शास्त्रज्ञही शोधाच्या नेमक्या क्षणी जाणिवेच्या पातळीवर होते का? नऊशेनव्व्याण्णव प्रयत्न फसल्यावर हजारावा शोध प्रकाशाचा वेध घेण्यात यशस्वी ठरला. ... "
................................................................................................


" ... ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत।’ ... "
................................................................................................
................................................................................................


"लहान मुलं कोणत्याही प्रसंगी बळी जातात. कारण ती प्रतिकार करू शकत नाहीत. प्रेमापेक्षा धाक आणि काही घरातून दरारा ह्याच वातावरणात मुलं वाढतात. ती परावलंबी असतात आणि गुलामीत वाढणारी व्यक्ती अशान्त असते. मुलांशी थंड डोक्यानं संवाद करायला पालकांना सवड नसते. मग उरते हुकूमशाही. 

"हुकूमशाहीपायीच हिंसेची जोपासना होते आणि संधी मिळताच मुलं त्यांच्या मूळ रूपात प्रकट होतात."

Some are coddled from childhood into a persona with unreal expectations that react with violence and manipulation if they aren't enthroned accordingly in life, and avenge failures outside by violence wreaked against those in their power - dependant women and children at home. 
................................................................................................
................................................................................................


"त्याही काळात कृष्णानं गीता जास्त सांगितली नाही. अर्जुनानं जास्त वदवून घेतली. अर्जुनाचं हे आपणा सर्वांवर सर्वांत मोठं ऋण आहे. काळ कोणताही असो, अर्जुनाची संख्या वाढतच जाणार आहे, इतकं द्रष्टेपण अर्जुनाजवळ होतं. ‘आप्तेष्टांना मारून राज्य का मिळवायचं?’ ह्या एकाच प्रश्नाचा विस्तार म्हणजे गीतेचे अध्याय."
................................................................................................


"हे तर काहीच नाही. ही अशी माणसं रोज जेवतानाही केलेले पदार्थ सगळ्यांना पुरताहेत की नाही, हे बघत नाहीत. स्वतःचं जेवण झालं की, पत्नीचे शेवटचे दोन घास होर्इतो थांबावं, एवढीही माणुसकी त्यांच्यात नसते. आपल्या साथीदाराला ही माणसं वस्तूसारखी वापरतात."
................................................................................................
................................................................................................


"विजयाची खात्री अर्जुनापेक्षा दुर्योधनाला जास्त होती. कारण तिथं विचारच नव्हता. खड्ड्यात जायची पाळी आली, तरी तो सर्व तयारीसकट खड्ड्यात जाणार होता. अंधारात उडी घ्यायला तो तयार होता."

Kale is incorrect because he's proceeding with single minded defence of a one-sided view. 

Fact was, Duryodhana had the kingdom and had had it for most of his life, and had thrown out his vousins repeatedly, for twelve years and more every time. If he'd been unwilling to go to war to defend his position he had to give up a minimal part of the kingdom to cousins he knew to be superior. 

On the other hand he'd nothing to lose by going to war, he expected, because he had far more force - eleven armies opposite seven of that of cousins, because he'd been in power for over quarter of a century. 

Naturally he never thought, until the day of his death, that he'd lose. That day, he hid! 

Hence he didn't hesitate to go to war. 
................................................................................................
................................................................................................


"अर्जुन दुर्योधनाच्या नीच पातळीवर जाऊ शकत नाही. कृष्ण कसं व्हायचं ते त्याला कळत नाही आणि आहे त्या स्थितीत जगवत नाही. म्हणूनच तो एक सेतू आहे."
................................................................................................


" ... कृष्ण अर्जुनाला असं म्हणत नाही, ‘मला गुरू मानतोस ना? मग ‘बकबक’ करू नकोस. माझं ऐक. युद्धाला तयार हो.’ ... "
................................................................................................
................................................................................................


" ... पाश्चिमात्य देशांत ‘सगळं व्यर्थ आहे. कशातच अर्थ नाही. पुढच्याही क्षणाची शाश्वती नाही.’ ह्या प्रकारची विचारसरणी दुसर्‍या महायुद्धानंतर पक्की झाली आणि का होऊ नये?"
................................................................................................
................................................................................................


"‘पुण्यप्रभाव’ ह्या गडकरींच्या नाटकात वसुंधरेच्या प्राप्तीसाठी वृंदावन तिच्या अपत्याचाही बळी घेतो, पण ती वश होत नाही. मग तिच्या सौभाग्याचाच बळी घेण्याचा प्रसंग येतो, तेव्हा वृंदावन विचारतो, ‘‘मला कोण अडवणार आहे?’’"

Was Anjam - starring Madhuri Dixit - based on this, inspired by the theme, with different screenplay?
................................................................................................


"एका स्त्रीच्या प्राप्तीसाठी अघोरी कारवाया करूनही त्याच स्त्रीकडून ‘आपल्याच हृदयातला परमेश्वर आपल्या मार्गात येणार आहे’ हे समजणं अपूर्व परिवर्तन आहे. परिवर्तन होणार असेल, तर एकच क्षण पुरेसा आहे. प्रथम मन, नंतर शरीर."

This is Gandhian preaching at its naivest. In reality, Gandhi's repeated asking Hindus to 'digest' massacres of thousands of Hindus, expecting this to transform the hearts of killers, had no such effect; the effect was, instead, an assurance of privilege given by congress and an assumption of that being a right. 

And, as for women, reality was a spree of copycat atrocities against women, copying taliban actions in Afghanistan and perpetrating them against women in India, by goons mostly in Delhi and North India but some also in other parts (most likely by Northern migrants and others of cultural ties with taliban), atrocities that included gangrapes and murders. 

These perpetrators, when interviewed (by BBC?), were righteous, asserting they had "taught the female a lesson by punishing her for stepping out of home". 

That channel, of course, badmouthed India, instead of going to taliban roots of the statement. 

Gadkari, of course, wrote innocently, choosing a Gandhian fantasy, instead of writing of a Padmini forced to jump alive into a pyre rather than submit to an Allauddin Khilji. 
................................................................................................


"तिबेटमधल्या ल्हासा युनिव्हर्सिटीमध्ये तर ‘हीट-योग’ नावाचा योगाचा प्रयोग करत असत. मनाला शिकवण द्यायची की, कडक उन्हाळा आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. विद्यार्थ्यांची मनःशक्ती प्रचंड वाढल्यामुळं बाहेर बर्फ पडत असतानाही निर्वस्त्र मुलांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असत."

Kale doesn't mention whether this was before Chinese forces occupied Tibet. 
................................................................................................


"संकल्प पूर्ण करणारी शक्ती वेगळीच असते. ती शक्ती येते, अखंड मनातून. स्वस्थ, शांत लाटा तर विसराच, पण पृष्ठभागावर तरंगही नसलेल्या जलाशयाची ती साक्ष आहे. द्विधा मनःस्थितीत संकल्प करता येणं कसं शक्य आहे? कुराण, बायबल, जेन्दएवेस्ता, ताहो-तेह-किंग ह्यांसारख्या ग्रंथांपेक्षा गीता श्रेष्ठ आहे. आत्मा, परमात्मा, र्इश्वर ह्यांचे दाखले न देणारा, ‘सायकॉलॉजी’बद्दल सांगणारा हा पहिला ग्रंथ आहे. फ्रॉइडप्रमाणे गीतेत फक्त मनश्चिकित्सा नाही, तर दुभंगलेलं मन अभंग करण्याची किमया आहे."
................................................................................................


" ... भाषणांतून जी प्राप्ती झाली, त्यांपैकी लाखो रुपये श्री. भोसले ह्यांनी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी ट्रस्टला दिले. माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम साठ-सत्तर लाखांच्या जवळपास आहे. श्री. ब. मो. पुरंदरे ह्यांनी तर एक कोटीची सरहद्द केव्हाच पार केली आहे. हे अंदाजानं बोलावं लागतं, कारण दोघांनाही प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीचं तंत्र माहीत नाही. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. ‘रोटरी’ किंवा ‘लायन्स’ क्लबमधल्या प्रेसिडेंट्सनी थोडा जरी दानधर्म केला, तरी ते पुरुषोत्तम ठरतात आणि इथं ‘शिवाजीराव भोसले’ आणि ब. मों.सारखे पुरुषोत्तम अज्ञातवासात राहतात. ‘वलय’ निर्माण करणारी माणसं स्वतःच्या आजूबाजूला ते निर्माण करीत नाहीत. ... "

" ... ब.मो. किंवा शिवाजीराव किंवा अशाच काही लोकप्रिय माणसांवर कुत्सित शब्दांची ‘टांकसाळ’ उधळून लेख लिहिणारे स्तंभलेखक पुण्यात कमी नाहीत. ‘मलाव्य’च्या याद्या करण्यात, त्यांची खिल्ली उडवण्यात ते धन्यता मानतात. मुंबर्इपण अपवाद नाही. नावात रवि आणि प्रकाश असून काय फायदा? गुणवान माणसांच्या कर्तृत्वावर तुमचा प्रकाश कसा पडणार? 

"तुमचा प्रकाश तुमच्या स्वतःच्या वाटेवर जरी पडला, तरी खूप झालं."
................................................................................................
................................................................................................


"अर्जुनाच्या बाबतीत तो एकदम उकळत्या पाण्यातच टाकला गेला. हातून धनुष्यबाण गळून पडायचं कारण तेच होतं. ... "

Not true. His, his family's whole life had brought him and them to this, and not gradually either. 

When children, the cousins had attempted to burn them alive, and the five brothers protected only by a endowed mother, had only managed to escape by lucky coincidence. There had been many occurrences since then. 

What was different at the final war situation was facing not just the evil cousins and their army, but the elders and other relatives and friends who were mutual. 

" ... एखादा व्यापारीसुद्धा ह्या तर्‍हेनं तराजू सोडणार नाही किंवा एखादा लेखक लेखणी खाली ठेवणार नाही.  ... "

What nonsensical comparison! Why would a grocer fear his scale, or author put his pen down from fear? 

" ... अर्जुनासमोर जे संकट उभं राहिलं, त्या संकटाची तीव्रताच इतकी विराट होती की, त्या स्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य अर्जुनात निर्माण होणं अशक्य होतं. ... "

No, that's neither inevitable nor obvious. Just because it did happen to someone not known to be emotional until then, does not imply that it was because it had to happen. 
................................................................................................
................................................................................................


" ... स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेत जेवढं स्वागत झालं, मानसन्मान मिळाला, तेवढा कोलकात्यात कुठं मिळाला? "

In fact, missionaries from India conspired against him, to have his journey cancelled, not funded, and a failure, because they were trying to be sole authority to West regarding India, and all the while propagating lies about India. They still do, including on Wikipedia. 

"तेच रामतीर्थांचं झालं. अमेरिकेनं त्यांना उचलून धरलं, त्यांच्या ब्रह्मज्ञानाचा आदर केला; पण काशीत राहणार्‍या एका पोपटपंची करणार्‍या पंडितानं ‘संस्कृतमधली एखादी ऋचा तरी येते का? म्हणून संभावना केली आणि रामतीर्थ खरोखरच संस्कृत शिकायला लागले. "

That did not hurt, on the contrary it added to his growth, if anything. 

"‘मला राज्य नको’ म्हणणारा अर्जुन सरळसरळ खोटं बोलतो आहे. ... "

Now Kale is not merely being blasphemous if such a concept were tolerated in India, but he's also lying himself. 

There's no reason to suspect, much less assert, such a thing about Arjuna, especially when Kale questions if any such people ever existed, or were they created by Vyaasa.

All the more then, one ought to either support such a statement with a quote from the author or not dare to imagine he, Kale, a mere writer supported by all the urban infrastructure of a developing nation in its most cosmopolitan metropolis, can ever get close to knowing what Arjuna thought or felt, more than the author who was his ancestor. Grandfather, to be specific. 

" ... खोटं बोलणं हे एकदा रक्तात मुरलं, हाडं-मांस-मज्जा-रक्तवाहिन्यांप्रमाणे ‘अ‍ॅनॉटॉमी’चाच एक भाग झालं की, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करताना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होत नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो."

Speak for self, Kale! 
................................................................................................


"‘राज्यावर येण्यातच काही अर्थ नाही.’ असं अर्जुन मानत नाही. ... "

First and foremost, he wasn't to be the anointed king, that'd be his eldest brother, if Arjuna won the war for them. Everyone fought their best, but the whole responsibility of winning was on shoulders of Arjuna, against whom were stacked major warriors he'd known since youth, including his own elders and teachers, and his equal, the brother they were unaware of, Karna. 

So Kale makes a meaningless statement there. 

And yes, Arjuna questions if the kingdom is worth the price, the death of thousands including all the loved elders. 

Which is why Krishna expounded Bhagawadgeeta, highly non-trivial answer to the very fundamental questions by Arjuna. 
................................................................................................


" ... भगवद्गीता हा अध्यात्मावरचा ग्रंथ नसून मानसशास्त्रावरचं विशाल भाष्य आहे."

It's silly enough to reduce Bhagawadgeeta to psychology, but to out and out assert thst it's nothing to do with spiritual expose, that's as disgustingly ignorant, stupid, fraudulent an assault against India and her culture as it can get. 

Is that what Kale got from Rajaneesh? 
................................................................................................
................................................................................................


" ... मी तर अनुभवानं सांगतो की, पेशंट्सप्रमाणेच तेही अंधारातच चाचपडत असतात. एका ठरावीक सीमारेषेपलीकडे तेही जाऊ शकत नाहीत. ‘पर्सनॅलिटी पॅटर्न’ म्हणून सोडून देतात. माझ्यासमोर एका सायकिआट्रिस्टनं पेशंटला सांगितलं, ‘‘मी तुम्हांला कोणतंही औषध सुचवणार नाही. काय चांगलं आहे आणि काय वार्इट आहे, ह्यांतलं साधक-बाधक तुम्ही अनुभवलेलं आहेत. त्याचे भरपूर फटकेही खाल्लेले आहेत. आयुष्य तुमचं आहे. ते कोणत्या पद्धतीनं जगायचं, ते तुम्ही ठरवा. कल्याण करून घेणं किंवा वाटोळं करणं, हे तुमच्या हातांत आहे. तुम्ही कर्तेसवरते आहात. श्रेयस आणि प्रेयस ह्यांतला फरक जाणता. कोणत्या रस्त्यानं जायचं, हे तुम्ही ठरवा. जे प्रेयस आहे, तेच सहसा श्रेयस ठरत नाही. ‘प्रायोरिटी’ तुम्ही ठरवा.’’ असं सांगून किती पेशंट्ससमोर सायकिआट्रिस्टनं माघार घेतली असेल, हे सांगता येणार नाही."

But that's exactly what they are trained to do, unlike, say, a church priest, or a cardiac surgeon. The latter have obligations to prescribe the best possible treatment and care, while a modern psychiatric care professional is supposed to say exactly what Kale quoted. 
................................................................................................


"अध्यात्माचं काही शास्त्र नाही, पण मनःशास्त्र आहे. हे मनःशास्त्र तुम्हांला आणि मला अध्यात्माच्या आळंदीपर्यंत न्यायला जरूर मदत करील; पण खुद्द शास्त्राच्या आधारानं अध्यात्म सिद्ध होणार नाही."

Stupid and ignorant, uncalled-for flattering of West. 
................................................................................................


"अर्जुनाच्या सगळ्या शंका व्यावहारिक आणि त्याहीपेक्षा जास्त मानसिक पातळीवरच्या आहेत. ... "

Nonsense. 
................................................................................................
................................................................................................


"माझ्या एका मित्राची पत्नी अचानक गेली. सांत्वनावर माझा विश्वास नाही. खर्‍या अर्थानं ‘शब्दांच्या पलीकडची’ जर कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे ‘सांत्वन’. चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर मला समजलं, त्याच मित्रानं बायकोला ती झोपल्यावर तिचा गळा दाबून मारली. तिच्या मरणापेक्षाही ती बातमी माझ्यापर्यंत खात्रीलायकरीत्या पोहोचली, ह्याचं मला जास्त दुःख झालं. 

"सगळ्या समाजाला फसवण्यात माझा मित्र यशस्वी झाला असेल. आता तो परदेशात स्थायिक झाला आहे; पण तिथंही तो निजरूपातच उपस्थित आहे. स्वदेशापासून तो कितीही अंतरावर जाऊ शकतो. स्वकृतीपासून किती लांब पळेल? अशा माणसांना आचार्य अत्र्यांसारखा नाटककार, पत्रकारच फक्त नाटकातून विचारू शकतो, ‘वार्‍यामुळं उडून जायला ती पत्रावळ होती का?’"
................................................................................................


" ... ज्ञानेश्वरी अध्यात्म किंवा संतवाङ्मय ह्याच्यावर प्रवचन करण्यासाठी पंचवीस पंचवीस हजार रुपये मानधन घेणारे महाराज स्वतःच्या इमारतीतल्या असहाय विधवा भाडेकरूचं सामान रस्त्यावर फेकून देतात. का? केवळ दोन महिन्यांचं भाडं थकलं म्हणून? 

"अशी माणसं अध्यात्म प्लॅस्टिकच्या खेळण्यांप्रमाणे विकतात. 

"ज्ञानेश्वरी किंवा अध्यात्माची गोडी निर्माण होणं हा मग एक अपघात आहे; अवसर नव्हे."
................................................................................................
................................................................................................


"आज मला संजयची तीव्र आठवण येते आहे. 

"‘संजय गांधी’ नव्हे आणि ‘संजय दत्त’ची तर मी मरेपर्यंत मला आठवण येणार नाही."

Interesting, the fact that he thinks reader would pick one of them when he mentions the very common first name, which could've been any acquaintance of Kale with a completely different last name, career and origin. Incidentally also interesting, Kale seems to think the last mentioned by him was more to be distanced from, which is arguable, not obvious. Also, he was probably unaware of a cousinship connection. 
................................................................................................


"अर्जुन पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतोय, ते चाकोरीबाहेरचं युद्ध टाळायचं, म्हणूनच."

Why does Kale go on making nonsensical statements on a topic that millions in India know better than he'd think? Or did he expect that while millions memorise, nobody understands and nobody cares? 

Or did he expect that of his own readership? 
................................................................................................
................................................................................................


"स्वतंत्र रणभूमी आता अस्तित्वात नाही. सगळी पृथ्वी रणभूमी आहे. जिथं बाँब पडेल ती रणभूमी. शहरातली एकूण एक माणसं हे बळी. मिलिटरी आणि सिव्हिलियन हा भेदभाव नाही. किती माणसं मेली, ह्याचे फक्त आकडे प्रसिद्ध होतील, ते वाचलेल्या देशांच्या माहितीसाठी. नुसते आकडे ऐकून त्यातली भव्यता डोळ्यांसमोर येते का? ... "

Hasn't it been so since Allauddin Khilji demanded Chittor hand over Queen Padmini, and the consequent war ended in all women of Chittor jumping live onto funeral pure? 

Or even before, when Mongolian hordes burned whole cities across Persia, Russia and Europe, with all people therein killed? 

Something nazis repeated in East Europe, specifically in Belarus and Russia, during WWII. 
................................................................................................


" ... बोफोर्सपासून हवालापर्यंतचा भ्रष्टाचार किमान पंचवीस हजार कोटींच्या आसपास आहे, असं वर्तमानपत्रांतून कळतं. ... "

Funny how people were willing to let it go, once Amitabh Bacchan was able to prove his own innocence with a statement from Bofors - why haven't most media asked, if he didn't, who did get that bribe? Who was hiding behind the huge, tall name? 

Couldn't be a dwarf, obviously. Had to be someone congress shielded, someone with a taller name. 
................................................................................................


" ... आठवा बोधिधर्म चीनमध्ये गेल्यावर त्यानं प्रथम घोषणा केली, तेव्हा चीनच्या नागरिकांनी विचारलं, ‘‘तू आता सांगायला उद्युक्त का झालास?’’ 

"तेव्हा बोधिधर्म म्हणाला, ‘‘शांतपणे ऐकणारे आता कुणीच उरलेले नाहीत. मौनातून जाणून घेणारे संपले. आता बोललो नाही, तर बुद्धाची वाणी माझ्याबरोबरच संपेल."
................................................................................................


" ... सत्य आहे ते एकच. गीतेत सांगितलेलं तत्त्वज्ञान. ते त्रिकालाबाधित आहे. सामान्य माणसांना असामान्य भूमिकेपर्यंत नेण्याची विराट शक्ती गीतेत आहे."
................................................................................................
................................................................................................


"अर्जुनाचाही सगळा बहाणाच होता."

Nonsense. 
................................................................................................


"अर्जुन वर्णसंकरापासून अराजकापर्यंत समस्या का उभ्या करीत आहे? सरळ सरळ ‘राज्यच नको, म्हणून युद्ध नको’ ह्या भूमिकेत का जात नाही? 

"कारण एकच. 

"राज्य हवं आहे, सत्ता हवी आहे, हे सरळ सरळ मान्य करायचं धाडस नाही. ... "

Again, nonsense. 
................................................................................................


Nobody had guaranteed an outcome, given the overwhelming numbers on the opposite side, of high level warriors. 

What's more, it was only the insistence by Duryodhana to not part with "enough to fit a needle's head", when a minimal proposal was made by Krishna as final offer - five villages for five brothers, to avoid war - that had determined the war as the only possibility. 

Honestly Krishna and Paandavas had attempted all they could, to avoid the war. 

Arjuna was NOT lying. They HAD spent over quarter of a century in forests, once twelve and next another twelve plus one, before they finally went to war! 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
अनुक्रम 
................................................................................................
................................................................................................
एक 
दोन 
तीन 
चार 
पाच 
सहा 
सात 
आठ 
नऊ 
दहा 
अकरा 
बारा 
तेरा 
चौदा 
पंधरा 
सोळा 
सतरा 
अठरा 
एकोणीस 
वीस 
एकवीस 
बावीस 
तेवीस 
चोवीस पंचवीस 
सव्वीस 
सत्तावीस 
अठ्ठावीस 
एकोणतीस 
तीस
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
REVIEW 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
1. एक 
................................................................................................
................................................................................................


"माणूस 


"परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती! वाक्य सहजतेनं निसटलं. हे प्रचितीचं विधान नाही. रोज सकाळ-संध्याकाळ मी परमेश्वराशी जणूकाही गप्पागोष्टी करत आलोय. इतक्या सरावानं मी लिहिलं, पण तसा प्रत्यक्ष अनुभव नसताना हे विधान मनापासून करावंसं वाटलं, ते तशीच प्रेरणा झाली म्हणून. 

"प्रेरणा झाली हे नक्की प्रचितीचं द्योतक आहे. माणूस ही त्या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर त्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार? माणसाला जाणून घ्यायचं असेल, तर माणसापेक्षा मोठ्या उंचीवर जायला हवं. 

"NO ARTIST CAN CREATE A CHARACTER GREATER THAN HIMSELF. कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. लेखक, कवी, नाटककार, नट, नर्तिका, चित्रकार, शिल्पकार कोणताही प्रांत घ्या. ह्या यादीत शास्त्रज्ञसुद्धा आहेत. तेव्हा माणूस समजून घ्यायचा असेल, तर आहे त्यापेक्षा वेगळी उंची हवी. माणूस म्हणजे दुसरा किंवा समोर येणारा कोणताही माणूस नव्हे. माणूस म्हणजे आपण स्वतः. 

"हे शक्य आहे? आपली निर्मिती त्या कुण्या शक्तीनं केली असेल, तर आपण आहोत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकू का? 

"नक्कीच नाही.""
................................................................................................


"खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती, तर आयुष्यभर दुसर्‍या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जिवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता.

"मग व्यासांना महाभारतही लिहावं लागलं नसतं. महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा व्यास श्रेष्ठ होते, म्हणूनच महाभारताची निर्मिती झाली आणि व्यासांनी आमच्यासारख्या लेखकांसाठी एकही विषय ठेवला नाही. 

"एकच व्यास. 

"उरलेल्यांचा लिहिण्याचा हव्यास.""

That's incorrect, although true for most part - because while the epic is full of sons of Gods and of Goddesses, it has the greatest living God descended on earth as well, and Vyaasa wasn't greater than Krishna any more than Valmieki was greater than Raama. 

But then, those authors recorded history that thry were, themselves, part of, witnessed, and were contemporary, in form of those epics. 

These epics are creations only in the sense thry aren't dry documents but are poetry, drama, and records of history, all in one. 

Apart from greater than all of those put together, that is.
................................................................................................


"प्रभू रामचंद्रांनी बालवयात जसा ‘चंद्र हवा’ म्हणून हट्ट धरला होता, त्याप्रमाणे रामायण चंद्रासारखं शीतल आहे. आदर्श प्रत्यक्ष आचरणात आणायचे नसले की, शीतलच असतात. 

"महाभारत सूर्यासारखं प्रखर आहे. कारण सूर्याप्रमाणे ते रोज उगवतं. त्याला फक्त जन्म आहे. त्याला अंत नाही. ... "
................................................................................................


"अशी एक आर्इ माझ्या परिचयाची आहे. तिच्या मुलाचे ऐन तारुण्यात डोळे गेले. ही बार्इ अत्यंत कहरी, तापट. स्वतःच्याच मुलाला रागाच्या भरात तिनं ‘ए अंधळ्या’ म्हणून हाक मारली. तिचं व्यक्तिचित्र लिहिलं तर वाचकांना खोटं वाटेल. पंचवीस वर्षं हा विषय मी टाळला आहे. माणूस असा एकटा असतो. जन्मभर! 

"अर्थात जो विचार करतो, त्यालाच हे जाणवतं. ‘एखादा क्षण’ असं म्हणायचं. तो नेमका कोणता? माझ्या मते ‘अपेक्षाभंगाचा क्षण’ हाच तो क्षण. तो क्षण म्हणजे एक विजेचा झटकाच असतो. स्वतःच्या आर्इकडून चांगल्या सुविद्य मुलाला स्वतःची आर्इसुद्धा सुशिक्षित असताना ‘ए अंधळ्या’ हे शब्द ज्या क्षणी ऐकावे लागले असतील, त्या क्षणी दृष्टिहीन अवस्थेतही डोळ्यांसमोर एक विजेचा लोळ उतरला असेल. आर्इ ह्या नात्याची एका क्षणी अशी ओळख होणं म्हणजे तोपर्यंतचा सहवास एका अनोळखी बार्इचा लाभला. 
................................................................................................


"असेच अपेक्षाभंगाचे क्षण आपल्याला खात्रीच्या, जिव्हाळ्याच्या माणसांकडून वाट्याला येतात. ते सगळे विजेचे झटके असतात आणि हे फटके जवळच्याच माणसांकडून मिळतात. परक्या माणसांकडून आपण कसलीच अपेक्षा बाळगीत नाही, तेव्हा ती माणसं काय झटके देणार? 

"अंधारात वीज चमकली की वाट उजळून निघते; पण नंतरचा अंधार जास्त गडद होतो. नजर तोपर्यंत अंधाराला सरावलेली असते. प्रकाशाचा क्षण अपरिचित असतो. मनाची पूर्वतयारी नसताना विजेचा लोळ येतो आणि जातो."
................................................................................................


"ह्या अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो. जोपर्यंत त्या हातात ऊब देण्याची क्षमता आहे, तोपर्यंत तो हात आपण सोडत नाही आणि तीच क्षमता आपल्याजवळ आहे, तोपर्यंत आपलाही हात कुणी सोडत नाही. ह्या महाप्रवासात आणि प्रवाहात किती हातांनी आपल्याला आधार दिला आणि सोडला, हेही आपल्या ध्यानात राहत नाही. एखाद्याच भाग्यवंताला काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात. 

"स्पर्श संपला, तरी स्मृती उरतात. 

"कुणाचातरी हात शोधण्याच्या धडपडीतच हे अपेक्षाभंगाचे झटके बसतात. हे झटके खरेतर दीपस्तंभ व्हायला हवेत. कुणी कुणाचा नाही. 

"‘आपद्दीपो भव’. ह्याची दिशा दीपस्तंभानं दाखवायला हवी; पण तसं घडत नाही. आपण नवे आधार शोधत राहतो आणि नव्या ओळखीतूनच जुनेच फटके खात राहतो. हे फटके खाण्याची सहनशीलता संपली, म्हणजे कुणी ज्ञानमार्गाकडं, तर कुणी भक्तिमार्गाकडं वळतो. कुणी देवळात, तर कुणी बारमध्ये!"
................................................................................................


"मुळातच पांडव पाच असतात, तेव्हा कौरव शंभर असतात. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या महान ग्रंथात सुष्ट आणि दुष्ट ह्यांचं हेच प्रमाण असतं, हे व्यासांना सुचवायचं आहे का?"

It's unclear that those one hundred cousins were all equally bad. Wasn't there actually one good one, known by name, Vikarna? The leaders were bad, yes, despite awareness of self and of bring wrong. 

And that's reality. 

It's easier for mob to follow a crowd, follow those in power. Hence importance of virtue established at top, in power. Importance hence of Raamaraajya. 

97 of the hundred were probably not as bad, but had no strength to rebel against the two bad leaders, even in thought. 
................................................................................................


" ... धर्मक्षेत्रावर एकमेकांचा जीव घेण्यासाठी जमलेले लाखो वीर आणि त्यांच्या मध्यभागी उभा असलेला अर्जुनाचा रथ. धर्मक्षेत्रावर जर एवढा प्रचंड संहार होणार असेल, तर अधर्मक्षेत्रावर काय चाललं असेल? खरंतर अधर्मक्षेत्रावर जेवढा संहार होत नाही, तेवढा रक्तपात धर्मक्षेत्रावरच होतो. दीड-एक वर्षांपूर्वी मुंबर्इत झालेला रक्तपात हा काय अधार्मिक क्षेत्रातला होता? निधर्मी राज्य जाहीर करणं हे राजकारण आहे, थोतांड आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितके दंगे झाले, ते अधार्मिक होते काय? लोकशाही म्हणताना दंग्यात जीव गमावलेल्यांना दोन-दोन लाख रुपयांच्या देणग्या जाहीर करताना राज्यकर्त्यांनी जनतेची परवानगी घेतली होती का? ह्या बिनडोक घोषणेपायी एका प्रेतावर स्वतःचा हक्क सांगण्यासाठी मेलेल्या माणसाशी संबंध नसलेली आठ-आठ, दहा-दहा माणसं जमत होती, हे चित्र आजच्या धृतराष्ट्रापर्यंत पोहोचलं आहे का?

"मी ह्याहून भयानक बातमी ऐकली आहे. एका झोपडपट्टीत एक म्हातारा हार्ट-अ‍ॅटॅकनं गेला, असं समजताक्षणी त्याच्या छातीत सुरा खुपसून त्याला दंग्यातला बळी करण्यात आलं. 

"हे तर धर्मापलीकडचं युद्ध. अर्थयुद्ध!"

Well, at least he wasn't deliberately murdered for the compensation.! 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 11, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
2. दोन 
................................................................................................
................................................................................................


"भारताला रक्तलांछित स्वातंत्र्य मिळालं, हे निखळ सत्य डोळ्यांसमोर घडूनही नफ्फड राज्यकर्ते हे मान्य करीत नाहीत, मग युद्धभूमीवरचे हे असे प्रसंग ते काय कपाळ नजरेसमोर आणतील! महाभारताच्या काळात एकच धृतराष्ट्र होता. आजची आंधळ्यांची संख्या कशी मोजायची?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
3. तीन 
................................................................................................
................................................................................................


" ... भीमपलास म्हटलं की, निषाद कोमलच. 

"कोमल निषाद तीव्र केला की, मालकंसचा चंद्रकंस झाला. ... "
................................................................................................


"आपण स्वतः पूर्ण पुरुष झालो, तर परिवारातील माणसं त्यांना वाटलं तर आपोआप मागं येतील. ‘वाटलं तर’ हा शब्द नाइलाजानं; पण प्रचिती आली, म्हणून वापरावा लागला. नीटनेटकेपणा, टापटीप, शिस्त ह्या पत्नीच्या गुणांचा अभिमान वाटण्याऐवजी त्याचा जाच वाटतो, म्हणून ऐन तारुण्यात पत्नीजवळ न राहणारा तरुण मी जवळून पाहिलाय. शनिवार-रविवार तो बायकोला भेटायला जातो आणि पसारा करून येतो. तरी तो स्वतःला ‘परफेक्ट’ समजतो आणि दीड दिवसातल्या मुक्कामात जवळजवळ वयात आलेल्या मुलीला कधीकधी मारहाण करून परततो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
4. चार 
................................................................................................
................................................................................................


"सगुणसाकार म्हटलं की, कृष्ण. निराकार निर्गुण म्हटलं की, भव्य आकाश, गूढ, विराट, असीम, चिरंतन आणि असा एकमेव कृष्ण अर्जुनाला लाभला, म्हणून जगातला एकमेव भाग्यवान पुरुष म्हणजे अर्जुन!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
5. पाच 
................................................................................................
................................................................................................


"महाभारत म्हणजे आजवरच्या तुटपुंज्या अनुभवावर श्रीकृष्णाच्या रूपानं पडणारा तेजोमय प्रकाश आहे. तो प्रकाश पेलेल की नाही, हे माहीत नाही, म्हणूनच मार्ग अनभिज्ञ आहे, असं अजून वाटतं.
................................................................................................


"मागं वळून पाहिलं, तर मन आणखीन उदास होतं; काहूर उठतं. भविष्य अनभिज्ञ असतं. सतत हातांतून निसटतो तो वर्तमानकाळ. फक्त भूतकाळ परिचयाचा असतो, म्हणून मागं जाता येतं. तरीही विस्मृतीत दडलेले सगळे दिवस कुठं भेटतात? आणि ते भेटत नाहीत, हे वरदान आहे. नाहीतर माणूस वेडा झाला असता. दिवाळीत सर्वत्र फटाके वाजत असतात. रोशणार्इ असते. पण आकाशात उंचावर जाऊन फुटणारे बाणच लांबूनही दिसतात, तशा भूतकाळातल्या घटना. त्या तेवढ्या ठळक, मोजक्या घटनांनीसुद्धा मन सैरभैर होतं."
................................................................................................


"एका संसाराची कानावर आलेली हकिकत – धनाढ्य परिवार, मालकीचा बंगला, आवश्यक ती माहिती मिळवून झालेलं लग्न, बायकोला नोकरी. तिचा पगार ताब्यात घेऊन नवरा तिला रोज फक्त दोन रुपये द्यायचा. दोन जेवणांच्या मध्ये काही खायचं नाही. एकदा तिनं मधल्या वेळी सुटीच्या दिवशी दूध-पोहे खायला घेतले. हे पाहिल्यावर पॅरॅलिसिस झालेला सासरा धडपडत उठला. त्यानं तिच्या दूध-पोह्यात पाणी ओतलं. आता एका अपत्याला घेऊन ती कायमची माहेरी आली."
................................................................................................


"नव्वद टक्के मार्क मिळवणार्‍या मुलाला प्रवेश नाकारणं आणि एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून घेणं दोन्ही सारख्याच वेदना देणार्‍या घटना आहेत. पैसे खर्च केले, तर काही हजारांत, मेलेल्या माणसाच्या नावावरही महाविद्यालयाचं सर्टिफिकेट मिळतं, विकत घेता येतं, हे श्री. प्रमोद नवलकरांनी सिद्ध केलं. विद्वत्तेची सर्टिफिकेट्स अशी सहजी मिळत असतील, तर एकविसाव्या शतकात सगळं मंत्रिमंडळ असल्या दत्तक सर्टिफिकेट्सनं निवडून आल्यास नवल नाही."

Congress boasts of education of just such a one, but seeing how his namesake pushed out qualified candidates over and over to enthroned a selected hair, it's hardly a surprise the tradition continues in the party that was good only until the photograph showed an Avatar with a great Kesari and a few others, including some lions from Punjab. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
6. सहा 
................................................................................................
................................................................................................


"माझ्या मनात एक विचार आला दृष्टीबद्दल. महाभारतात दृष्टीचे सहा प्रकार आहेत : धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, अर्जुन, कृष्ण आणि संजय."

" ... अर्जुनाप्रमाणे गीता संजय आणि धृतराष्ट्र दोघांनी ऐकली; पण त्यांच्यांत काय फरक पडला?"
................................................................................................


"माझा असाच एक मित्र. व्यवसायानं फोटोग्राफर. विवाह-समारंभाचे, बारशाच्या समारंभाचे फोटो काढायचा; पण त्या फोटोंचे अल्बम्स गिर्‍हाइकांनी जंगजंग पछाडलं तरी त्यांना देत नसे. त्याने त्याच्याच मेव्हण्याच्या लग्नाचे फोटो काढले, पण बहिणालाही अल्बम दिला नाही. दुर्दैवानं त्याच्या सख्ख्या बहिणीचा नवरा लग्नानंतर पाचच वर्षांनी हार्ट-अ‍ॅटॅकनं वारला. त्यानंतर दोन महिन्यांनी ह्या महाशयांनी तिच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम तिला दिला. 

"त्याच्या खनपटीला एक दिवस बसून मी त्याला विचारलं, ‘‘असं वागण्यामागचा तुझा उद्देश सांग.’’ 

"त्यानं निःसंदिग्धपणे सांगितलं, ‘‘मला माणसांना आनंदी असलेलं बघवत नाही. म्हणून त्यांच्या आयुष्यातले परमोच्च आनंदाचे क्षण मी टिपतो आणि ते क्षण हिरावून माझ्यापाशी ठेवतो.’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
7. सात 
................................................................................................
................................................................................................


" ... अर्जुनाचं सांगणं अगदीच चुकीचं नव्हतं. ज्याच्याशी लढायचं आहे, त्याचा पूर्ण परिचय असावा, हा युद्धाचा पहिला नियम आहे."
................................................................................................


" ... युद्ध मनोभूमीवर असो वा मैदानावर, शत्रूची ओळख महत्त्वाची! जे नुसतेच युद्धपिपासू आहेत ते जिंकतील, ह्याची शाश्वती नाही. कारण त्या वेळेला डोळ्यांवर एक धुकं दाटलेलं असतं.

"म्हणूनच युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीतजास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गर्भितार्थ आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. ... "
................................................................................................


" ... खडकीला तयार होणारी शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा मिलिटरीऐवजी गुंडांच्या हातांत आणि त्यापायी पोलीस हतबल झाले आहेत. हे वर्तमानपत्रात जाहीर झालं आहे. (लोकसत्ता १४ जून, १९९४.) ... "
................................................................................................


"इमर्सननं जेव्हा महाभारत वाचायला प्रारंभ केला, तेव्हा पहिल्या वेळेला घाबरून पुस्तक बंद केलं. तथाकथित धार्मिक माणसांना अर्जुनाची भूमिका योग्य वाटत होती. हेन्री थोराची अवस्था इमर्सनसारखीच झाली.
................................................................................................


"पण आयुष्य कोणत्याही सिद्धान्तावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणूनच आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनंच जात राहू. मुक्कामाचं जे ठिकाण निश्चित करू तिथंच पोहोचू, ही शाश्वती नाही."
................................................................................................


"दुर्योधनाला युद्धाचा शेवट अज्ञात होता. आपल्याकडं बलाढ्य योद्धे आहेत, ह्यातच तो प्रसन्न होता. कार्याच्या प्रारंभातच त्याची परिणती समजणारे द्रष्टे दुर्मीळच!"
................................................................................................


" ... लोकमान्य टिळकांचं गाजलेलं भाष्य, ‘ह्या न्यायालयापेक्षा एक वरिष्ठ न्यायालय आहे, तिथं मला न्याय मिळेल’ ह्याची आठवण होते. ‘कर्मयोगी’ टिळकांचं हे वचन. ह्यात ‘भक्तियोग’ नाही. तरीही अज्ञात शक्ती मध्ये उतरते."
................................................................................................


" ... मोठमोठ्या शास्त्राच्या शोधाबाबत हेच घडतं. आइनस्टार्इन, मॅक्स प्लांक, एडिंग्टन किंवा एडिसन ही सगळी थोर माणसं म्हणतात, ‘‘जे आम्ही जाणलं, ती आमची जाणीव नाही.’’ 

"उपनिषद असो, वेद असो, बायबल किंवा कुराण हे लिहिणार्‍या सगळ्यांचं सांगणं हेच आहे. 

"तोच न्याय माझ्यासहित सगळ्या लहान-थोर प्रतिभावंतांना लागू आहे. शास्त्रज्ञही शोधाच्या नेमक्या क्षणी जाणिवेच्या पातळीवर होते का? नऊशेनव्व्याण्णव प्रयत्न फसल्यावर हजारावा शोध प्रकाशाचा वेध घेण्यात यशस्वी ठरला. ... "
................................................................................................

" ... ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत।’ ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
8.आठ 
................................................................................................
................................................................................................


Some confused reactions to violence.
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
9. नऊ 
................................................................................................
................................................................................................


"लहान मुलं कोणत्याही प्रसंगी बळी जातात. कारण ती प्रतिकार करू शकत नाहीत. प्रेमापेक्षा धाक आणि काही घरातून दरारा ह्याच वातावरणात मुलं वाढतात. ती परावलंबी असतात आणि गुलामीत वाढणारी व्यक्ती अशान्त असते. मुलांशी थंड डोक्यानं संवाद करायला पालकांना सवड नसते. मग उरते हुकूमशाही. 

"हुकूमशाहीपायीच हिंसेची जोपासना होते आणि संधी मिळताच मुलं त्यांच्या मूळ रूपात प्रकट होतात."

Some are coddled from childhood into a persona with unreal expectations that react with violence and manipulation if they aren't enthroned accordingly in life, and avenge failures outside by violence wreaked against those in their power - dependant women and children at home. 
................................................................................................


"जिवंतपणी सख्ख्या आर्इचा गळा दाबणारा, तिला उपाशी ठेवणारा, मारहाण करून रिक्षात बसवून स्वतःच्या भावाकडं आर्इला पाठवणारा मुलगा आणि त्याची पत्नी मी पाहिलेली आहे. रिक्षावाला कणव येऊन इतरांकडं त्या दुर्दैवी आर्इची चौकशी करीत होता. त्या आर्इचा बारावा आप्तमंडळींना बोलावून साजरा झाला, ते प्रेमाच्या प्रदर्शनासाठीच ना!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
10. दहा 
................................................................................................
................................................................................................


"त्याही काळात कृष्णानं गीता जास्त सांगितली नाही. अर्जुनानं जास्त वदवून घेतली. अर्जुनाचं हे आपणा सर्वांवर सर्वांत मोठं ऋण आहे. काळ कोणताही असो, अर्जुनाची संख्या वाढतच जाणार आहे, इतकं द्रष्टेपण अर्जुनाजवळ होतं. ‘आप्तेष्टांना मारून राज्य का मिळवायचं?’ ह्या एकाच प्रश्नाचा विस्तार म्हणजे गीतेचे अध्याय."
................................................................................................


"हे तर काहीच नाही. ही अशी माणसं रोज जेवतानाही केलेले पदार्थ सगळ्यांना पुरताहेत की नाही, हे बघत नाहीत. स्वतःचं जेवण झालं की, पत्नीचे शेवटचे दोन घास होर्इतो थांबावं, एवढीही माणुसकी त्यांच्यात नसते. आपल्या साथीदाराला ही माणसं वस्तूसारखी वापरतात."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
11. अकरा 
................................................................................................
................................................................................................


"विजयाची खात्री अर्जुनापेक्षा दुर्योधनाला जास्त होती. कारण तिथं विचारच नव्हता. खड्ड्यात जायची पाळी आली, तरी तो सर्व तयारीसकट खड्ड्यात जाणार होता. अंधारात उडी घ्यायला तो तयार होता."

Kale is incorrect because he's proceeding with single minded defence of a one-sided view. 

Fact was, Duryodhana had the kingdom and had had it for most of his life, and had thrown out his vousins repeatedly, for twelve years and more every time. If he'd been unwilling to go to war to defend his position he had to give up a minimal part of the kingdom to cousins he knew to be superior. 

On the other hand he'd nothing to lose by going to war, he expected, because he had far more force - eleven armies opposite seven of that of cousins, because he'd been in power for over quarter of a century. 

Naturally he never thought, until the day of his death, that he'd lose. 

Hence he didn't hesitate to go to war. 
................................................................................................


" ... विचारवंत रोज वेगवेगळी वैचारिक उंची गाठत जातो. ... आपल्या जाणिवांच्या पातळीवर येऊन परिवारानंही विहार करावा, जीवनाचा आस्वाद घ्यावा, असं त्याला वाटतं. तसं घडत नाही. इतरांच्या PRIORITIES वेगळ्या असतात; खूप व्यावहारिक पातळीवरच्या; पण त्यांच्या वयानुसार रास्त असतात. ह्याच मार्गानं तो एकटा पडत जातो. परिवाराच्या दृष्टिकोनातून तो कधीच मेलेला असतो. मरण म्हणजे तिरडीवरून नेऊन स्मशानात जाळणं, तेरावं करून मोकळं होणं, असं नाही. ती एक कृती झाली."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
12. बारा 
................................................................................................
................................................................................................


"अर्जुन दुर्योधनाच्या नीच पातळीवर जाऊ शकत नाही. कृष्ण कसं व्हायचं ते त्याला कळत नाही आणि आहे त्या स्थितीत जगवत नाही. म्हणूनच तो एक सेतू आहे."
................................................................................................


" ... कृष्ण अर्जुनाला असं म्हणत नाही, ‘मला गुरू मानतोस ना? मग ‘बकबक’ करू नकोस. माझं ऐक. युद्धाला तयार हो.’ ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
13. तेरा 
................................................................................................
................................................................................................


" ... दैवायत्ते कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम्।’ असं म्हणणारा सूर्यपुत्र एकच. पात्र आणि अपात्र, शिक्षित-अशिक्षित, ज्ञानी-अज्ञानी ह्याच खर्‍या दोन जाती. सत्तेचाळीस वर्षांत दुसरी जात उरावीच का?’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 11, 2022 - September 11, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
चौदा 
................................................................................................
................................................................................................


" ... महाभारताच्या काळात दोनच झेंडे होते आणि असं असूनही एकलव्याचा अंगठा कापून घेणारे द्रोणाचार्यही होते. तोच अंगठा कलियुगात देशावर राज्य करणार आहे, हे द्रोणाचार्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
15. पंधरा 
................................................................................................
................................................................................................


"मध्यंतरी जेव्हा ‘कुसुमाग्रज दिन’ साजरा करण्यात आला, त्या दिवशी मुंबर्इतल्या एका प्रतिष्ठित शाळेत काही विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. संयोजक जेव्हा आमंत्रण द्यायला आले, तेव्हा मी विद्यार्थ्याचं वय डोळ्यांसमोर ठेवून तशा कविता सुचवल्या. क्रमिक पुस्तकात छापून आलेल्या कवितेपल्याड अन्य कविता शिक्षकांनाच माहीत नव्हत्या. मी सुचवलेल्या कविता यंत्रवत सादर केल्या गेल्या. त्यांतली एक कविता मी स्वतः पुन्हा म्हणून दाखवली आणि सभागृहाला प्रश्न विचारला, ‘गाभारा’ शब्दाचा अर्थ कोण सांगेल? सगळे गप्प. काय कारण? स्टेजवर एक ध्वनिमुद्रित टेप लावली गेली आणि बाकीच्या अडीचशे-तीनशे ब्लँक टेप्स असंच म्हणायला हवं. कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता समोर जे विद्यार्थी बसले होते, त्यांच्या ‘कणाकणांत’ ह्याच वयात भिनायला हवी होती. पण तशी ती शिकवणार कोण? शाळेच्या वार्षिक स्मरणिकेत ‘शाळेनं ‘कुसुमाग्रज दिन’ साजरा केला, हे छापायला मिळावं’ एवढ्याचसाठी हा उत्सव असेल, तर तेवढं कार्य नक्की झालं आहे."
................................................................................................


" ... कृष्ण म्हणजे चष्म्याच्या दुकानाचा मालक नव्हे. तो अंतश्चक्षूंना हात घालणारा, अंजन लावणारा शास्त्रज्ञ आहे. ज्ञानचक्षू उघडणारा गुरू आहे. 

"म्हणूनच अर्जुनाला नजर आली ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
16. सोळा 
................................................................................................
................................................................................................


"सरकारी धोरणांबद्दल तर बोलायलाच नको. बाळासाहेब खेरांनी इंग्रजीवर बंधनं आणून एक पिढीच्या पिढी बरबाद केली. आज कोर्टातली भाषा इंग्लिशच आहे. कायद्याची पुस्तकं त्याच भाषेतून आहेत. मेडिकल सायन्ससुद्धा त्याला अपवाद नाही. म्हणूनच ‘इंग्रजी हटाव’ ह्या मूर्ख घोषणा ज्ञानग्रहणासाठी नसून अंगठेबहाद्दरांची सोय पाहायची म्हणूनच आहेत. ..."
................................................................................................


" ... पाश्चिमात्य देशांत ‘सगळं व्यर्थ आहे. कशातच अर्थ नाही. पुढच्याही क्षणाची शाश्वती नाही.’ ह्या प्रकारची विचारसरणी दुसर्‍या महायुद्धानंतर पक्की झाली आणि का होऊ नये?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
17. सतरा 
................................................................................................
................................................................................................


"सार्त्र म्हणतो, संपूर्ण जीवन एक अव्यवस्था आहे, ‘अनार्की’ आहे. र्इश्वर, आत्मा, पुनर्जन्म हे सगळं थोतांड आहे. त्याची मनापासून जर हीच धारणा असेल, तर वारंवार ते ठासून सांगायची गरजच काय? आपल्या मनात स्वतःच्या निष्कर्षाबद्दल जेव्हा संदेहच नसतो, तेव्हा ऐकणार्‍याच्या चेहर्‍यावर अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया उमटताहेत की नाही, ह्याची आपण दखलच घेत नाही. ते आपलं मत पडताळून पाहण्याची इच्छा झाली की समजावं, मनात संभ्रमाचा लंबक झोके घेतो आहे. 

"आपल्या मनातल्या संकल्पनांचे शिलालेख झाले असतील, तर मौन पाळावं. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
18. अठरा 
................................................................................................
................................................................................................


" ... कोणत्याही अर्जाला जेव्हा सरकारी खात्याकडून नकाराचं पत्र येतं आणि नकाराचंच येणार हे आपल्याला माहीत असतं, तेव्हा ‘अपरिहार्य’ हा शब्दच वाचायला मिळतो. मला तर वाटतं, ज्याप्रमाणे ‘नेहरू’ आणि ‘गांधी’ यांना जाऊन काही वर्षं लोटली, तरी त्यांचे पोस्टाचे स्टॅम्प्स संपलेले नाहीत, त्याप्रमाणे ‘कोट्यवधी’ कागद ‘अपरिहार्य कारणास्तव तुमच्या अर्जाचा विचार करता येत नाही.’ अशा मजकुराचेही छापून ठेवलेले असतील. जेव्हा जाणीवपूर्वक नेमकं कारण सांगायचं नसतं, तेव्हा ‘अपरिहार्य’ हा शब्द सेवकाप्रमाणे हात जोडून बळी जायला सिद्ध असतो. तरुण पिढीवर देशाला सांभाळण्याची जबाबदारी टाकणं हे आजच्या राज्यकर्त्यांचं ब्रीद आहे. ‘लोकमान्य टिळक, गांधी, फुले, आंबेडकर ह्यांचा आदर्श समोर ठेवा.’ हे वर्षानुवर्षं ठसवलं जात आहे. ‘सावरकर’ हे नाव इतकं ज्वलंत आहे की, ते उच्चारलं, तर जिभेला चटके बसतील म्हणून ते वगळलं जातं. एका परीनं ते योग्य आहे. जनतेच्या पैशावर उड्या मारणार्‍या नेत्यांना समुद्रात अंग झोकून उडी मारणारे सावरकर झेपणारच नाहीत."
................................................................................................


"मुंबर्इत जेव्हा हिंदू-मुसलमान ह्यांच्यात दंगे झाले, तेव्हा मी नुकताच मुंबर्इत आलो होतो. ‘दोन जमावांत हिंसाचार’ अशी राजकारणी भाषा वापरणं मला पसंत नाही. वर्तमानपत्रवाल्यांवर बंधनं असतात. म्हणून त्यांना तसं छापावं लागतं. वाचणारे काय ते ओळखतात. भगवद्गीतेवर लेखन करायचं आणि जे सत्य होतं, ते लपवायचं, ही अनावश्यक नाटकं खूप झाली.

"सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मुंबर्इत दंगे झाले. माझ्या डोळ्यांसमोर मी प्रत्यक्ष तलवारीनं कापलेली माणसं पाहिली. माझे हात-पाय थरथरायला लागले. हाता-पायातलं त्राण गेलं, तरीसुद्धा गॅलरीचा कठडा आणि आर्इचा हात घट्ट धरून मी तो हिंसाचार पाहत राहिलो. हे झालं, ते केवळ एका माणसाची हत्या बघून. 

"ह्या उलट समोर हजारो माणसं उभी आहेत, ती परिचित आहेत, त्यांतली काही नात्यातली आहेत आणि धनुर्विद्येचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं, ते प्रत्यक्ष गुरूही समोर आहेत. हे प्रत्यक्ष पाहिल्यावर अर्जुनाचं काय झालं असेल? साहजिकच तो गलितगात्र झाला. रथातून खाली उतरला. अर्जुनाला कंप सुटला."
................................................................................................


" ... कृष्णानं मनाचं फक्त विश्लेषण केलेलं नाही. त्यानं अर्जुनासारखा वीरोत्तम खंडित झालेला पाहून त्याच्या मनाचे शतशः झालेले तुकडे जोडून, त्यातून पुन्हा पूर्ववत अखंड अर्जुन निर्माण केला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
19. एकोणीस 
................................................................................................
................................................................................................


" ... रेल्वेचा तीन महिन्यांचा पास आदल्या दिवशी फक्त एकदाच काढाल. ह्यापेक्षा जास्त व्यवहारचातुर्य ह्या देशातला नोकरवर्ग कसा दाखवणार?"
................................................................................................


"‘पुण्यप्रभाव’ ह्या गडकरींच्या नाटकात वसुंधरेच्या प्राप्तीसाठी वृंदावन तिच्या अपत्याचाही बळी घेतो, पण ती वश होत नाही. मग तिच्या सौभाग्याचाच बळी घेण्याचा प्रसंग येतो, तेव्हा वृंदावन विचारतो, ‘‘मला कोण अडवणार आहे?’’"

Was Anjam - starring Madhuri Dixit - based on this, inspired by the theme, with different screenplay?
................................................................................................


"एका स्त्रीच्या प्राप्तीसाठी अघोरी कारवाया करूनही त्याच स्त्रीकडून ‘आपल्याच हृदयातला परमेश्वर आपल्या मार्गात येणार आहे’ हे समजणं अपूर्व परिवर्तन आहे. परिवर्तन होणार असेल, तर एकच क्षण पुरेसा आहे. प्रथम मन, नंतर शरीर."

This is Gandhian preaching at its naivest. In reality, Gandhi's repeated asking Hindus to 'digest' massacres of thousands of Hindus, expecting this to transform the hearts of killers, had no such effect; the effect was, instead, an assurance of privilege given by congress and an assumption of that being a right. 

And, as for women, reality was a spree of copycat atrocities against women, copying taliban actions in Afghanistan and perpetrating them against women in India, by goons mostly in Delhi and North India but some also in other parts (most likely by Northern migrants and others of cultural ties with taliban), atrocities that included gangrapes and murders. 

These perpetrators, when interviewed (by BBC?), were righteous, asserting they had "taught the female a lesson by punishing her for stepping out of home". 

That channel, of course, badmouthed India, instead of going to taliban roots of the statement. 

Gadkari, of course, wrote innocently, choosing a Gandhian fantasy, instead of writing of a Padmini forced to jump alive into a pyre rather than submit to an Allauddin Khilji. 
................................................................................................


"तिबेटमधल्या ल्हासा युनिव्हर्सिटीमध्ये तर ‘हीट-योग’ नावाचा योगाचा प्रयोग करत असत. मनाला शिकवण द्यायची की, कडक उन्हाळा आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. विद्यार्थ्यांची मनःशक्ती प्रचंड वाढल्यामुळं बाहेर बर्फ पडत असतानाही निर्वस्त्र मुलांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असत."

Kale doesn't mention whether this was before Chinese forces occupied Tibet. 
................................................................................................


"संकल्प पूर्ण करणारी शक्ती वेगळीच असते. ती शक्ती येते, अखंड मनातून. स्वस्थ, शांत लाटा तर विसराच, पण पृष्ठभागावर तरंगही नसलेल्या जलाशयाची ती साक्ष आहे. द्विधा मनःस्थितीत संकल्प करता येणं कसं शक्य आहे? कुराण, बायबल, जेन्दएवेस्ता, ताहो-तेह-किंग ह्यांसारख्या ग्रंथांपेक्षा गीता श्रेष्ठ आहे. आत्मा, परमात्मा, र्इश्वर ह्यांचे दाखले न देणारा, ‘सायकॉलॉजी’बद्दल सांगणारा हा पहिला ग्रंथ आहे. फ्रॉइडप्रमाणे गीतेत फक्त मनश्चिकित्सा नाही, तर दुभंगलेलं मन अभंग करण्याची किमया आहे."
................................................................................................


" ... भाषणांतून जी प्राप्ती झाली, त्यांपैकी लाखो रुपये श्री. भोसले ह्यांनी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी ट्रस्टला दिले. माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम साठ-सत्तर लाखांच्या जवळपास आहे. श्री. ब. मो. पुरंदरे ह्यांनी तर एक कोटीची सरहद्द केव्हाच पार केली आहे. हे अंदाजानं बोलावं लागतं, कारण दोघांनाही प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीचं तंत्र माहीत नाही. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. ‘रोटरी’ किंवा ‘लायन्स’ क्लबमधल्या प्रेसिडेंट्सनी थोडा जरी दानधर्म केला, तरी ते पुरुषोत्तम ठरतात आणि इथं ‘शिवाजीराव भोसले’ आणि ब. मों.सारखे पुरुषोत्तम अज्ञातवासात राहतात. ‘वलय’ निर्माण करणारी माणसं स्वतःच्या आजूबाजूला ते निर्माण करीत नाहीत. ... "

" ... ब.मो. किंवा शिवाजीराव किंवा अशाच काही लोकप्रिय माणसांवर कुत्सित शब्दांची ‘टांकसाळ’ उधळून लेख लिहिणारे स्तंभलेखक पुण्यात कमी नाहीत. ‘मलाव्य’च्या याद्या करण्यात, त्यांची खिल्ली उडवण्यात ते धन्यता मानतात. मुंबर्इपण अपवाद नाही. नावात रवि आणि प्रकाश असून काय फायदा? गुणवान माणसांच्या कर्तृत्वावर तुमचा प्रकाश कसा पडणार? 

"तुमचा प्रकाश तुमच्या स्वतःच्या वाटेवर जरी पडला, तरी खूप झालं."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
20. वीस 
................................................................................................
................................................................................................


"अर्जुनाच्या बाबतीत तो एकदम उकळत्या पाण्यातच टाकला गेला. हातून धनुष्यबाण गळून पडायचं कारण तेच होतं. ... "

Not true. His, his family's whole life had brought him and them to this, and not gradually either. 

When children, the cousins had attempted to burn them alive, and the five brothers protected only by a endowed mother, had only managed to escape by lucky coincidence. There had been many occurrences since then. 

What was different at the final war situation was facing not just the evil cousins and their army, but the elders and other relatives and friends who were mutual. 

" ... एखादा व्यापारीसुद्धा ह्या तर्‍हेनं तराजू सोडणार नाही किंवा एखादा लेखक लेखणी खाली ठेवणार नाही.  ... "

What nonsensical comparison! Why would a grocer fear his scale, or author put his pen down from fear? 

" ... अर्जुनासमोर जे संकट उभं राहिलं, त्या संकटाची तीव्रताच इतकी विराट होती की, त्या स्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य अर्जुनात निर्माण होणं अशक्य होतं. ... "

No, that's neither inevitable nor obvious. Just because it did happen to someone not known to be emotional until then, does not imply that it was because it had to happen. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
21. एकवीस 
................................................................................................
................................................................................................


" ... माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादीपण असतो. जड बुद्धी असलेला माणूस कधीही उदास होत नाही. कारण आपण आहोत त्यापेक्षा कोण होऊ शकतो, या विचाराचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
22. बावीस 
................................................................................................
................................................................................................


" ... आमचे पंतप्रधान फक्त खालचा ओठ लोंबत ठेवून गप्प बसतात. कोणतंही भाष्य करीत नाहीत. तेव्हाही दिल्लीच्या सिंहासनावर अजून धृतराष्ट्रच आहे, असं वाटतं आणि त्यांचा ‘रिमोट कंट्रोल’ नक्की कुणाच्या हातात आहे, ह्याचा पत्ता लागत नाही म्हटल्यावर ‘संभवामि युगे युगे’ म्हणणारा कृष्णसुद्धा किती युगं वाट पाहणार आहे, ते कळत नाही. ... "
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
23. तेवीस 
................................................................................................
................................................................................................


" ... ज्याच्या अंतर्मनात कृष्णाच्या प्रेमाची बासरी अखंड वाजते आहे, त्याचं संपूर्ण आयुष्य किंवा तो स्वतः प्रार्थनेपासून, परमात्म्यापासून दूर नाही. ... "
................................................................................................


"एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेव्हा ते ‘पूर्णत्व’. 

"त्या अर्थानं कृष्ण म्हणजे पूर्णावतार."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
24. चोवीस 
................................................................................................
................................................................................................


" ... स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेत जेवढं स्वागत झालं, मानसन्मान मिळाला, तेवढा कोलकात्यात कुठं मिळाला? "

In fact, missionaries from India conspired against him, to have his journey cancelled, not funded, and a failure, because they were trying to be sole authority to West regarding India, and all the while propagating lies about India. They still do, including on Wikipedia. 

"तेच रामतीर्थांचं झालं. अमेरिकेनं त्यांना उचलून धरलं, त्यांच्या ब्रह्मज्ञानाचा आदर केला; पण काशीत राहणार्‍या एका पोपटपंची करणार्‍या पंडितानं ‘संस्कृतमधली एखादी ऋचा तरी येते का? म्हणून संभावना केली आणि रामतीर्थ खरोखरच संस्कृत शिकायला लागले. "

That did not hurt, on the contrary it added to his growth, if anything. 

"‘मला राज्य नको’ म्हणणारा अर्जुन सरळसरळ खोटं बोलतो आहे. ... "

Now Kale is not merely being blasphemous if such a concept were tolerated in India, but he's also lying himself. 

There's no reason to suspect, much less assert, such a thing about Arjuna, especially when Kale questions if any such people ever existed, or were they created by Vyaasa.

All the more then, one ought to either support such a statement with a quote from the author or not dare to imagine he, Kale, a mere writer supported by all the urban infrastructure of a developing nation in its most cosmopolitan metropolis, can ever get close to knowing what Arjuna thought or felt, more than the author who was his ancestor. Grandfather, to be specific. 

" ... खोटं बोलणं हे एकदा रक्तात मुरलं, हाडं-मांस-मज्जा-रक्तवाहिन्यांप्रमाणे ‘अ‍ॅनॉटॉमी’चाच एक भाग झालं की, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करताना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होत नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो."

Speak for self, Kale! 
................................................................................................


"‘राज्यावर येण्यातच काही अर्थ नाही.’ असं अर्जुन मानत नाही. ... "

First and foremost, he wasn't to be the anointed king, that'd be his eldest brother, if Arjuna won the war for them. Everyone fought their best, but the whole responsibility of winning was on shoulders of Arjuna, against whom were stacked major warriors he'd known since youth, including his own elders and teachers, and his equal, the brother they were unaware of, Karna. 

So Kale makes a meaningless statement there. 

And yes, Arjuna questions if the kingdom is worth the price, the death of thousands including all the loved elders. 

Which is why Krishna expounded Bhagawadgeeta, highly non-trivial answer to the very fundamental questions by Arjuna. 
................................................................................................


" ... भगवद्गीता हा अध्यात्मावरचा ग्रंथ नसून मानसशास्त्रावरचं विशाल भाष्य आहे."

It's silly enough to reduce Bhagawadgeeta to psychology, but to out and out assert thst it's nothing to do with spiritual expose, that's as disgustingly ignorant, stupid, fraudulent an assault against India and her culture as it can get. 

Is that what Kale got from Rajaneesh? 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
25. पंचवीस 
................................................................................................
................................................................................................


"भगवद्गीतेला ‘मानसशास्त्रावरचा’ पहिलावहिला ग्रंथ का मानायचं? मन म्हणजे आत्मा नव्हे. मन म्हणजे मन. त्याच्यावरचा ‘गीता’ हा ग्रंथ म्हणणं, म्हणजे त्या लेखनाचा अधःपात झाला आहे, असं मानण्याचं काहीच कारण नाही. माझ्यासकट सगळी माणसं जास्तीतजास्त मनापर्यंत पोहोचू शकतात. विसाव्या शतकातले ‘सायकिआट्रिस्ट’सुद्धा मनाच्याच जडणघडणीचा अभ्यास करून औषधोपचार सुचवतात. ... "

That's as blind a follower of West as it can get! 

What next, Kale, comparing temple art with Mae West in bikini? Worse, asserting that Khajuraho is good because of Hollywood and Bond girls? 
................................................................................................


" ... मी तर अनुभवानं सांगतो की, पेशंट्सप्रमाणेच तेही अंधारातच चाचपडत असतात. एका ठरावीक सीमारेषेपलीकडे तेही जाऊ शकत नाहीत. ‘पर्सनॅलिटी पॅटर्न’ म्हणून सोडून देतात. माझ्यासमोर एका सायकिआट्रिस्टनं पेशंटला सांगितलं, ‘‘मी तुम्हांला कोणतंही औषध सुचवणार नाही. काय चांगलं आहे आणि काय वार्इट आहे, ह्यांतलं साधक-बाधक तुम्ही अनुभवलेलं आहेत. त्याचे भरपूर फटकेही खाल्लेले आहेत. आयुष्य तुमचं आहे. ते कोणत्या पद्धतीनं जगायचं, ते तुम्ही ठरवा. कल्याण करून घेणं किंवा वाटोळं करणं, हे तुमच्या हातांत आहे. तुम्ही कर्तेसवरते आहात. श्रेयस आणि प्रेयस ह्यांतला फरक जाणता. कोणत्या रस्त्यानं जायचं, हे तुम्ही ठरवा. जे प्रेयस आहे, तेच सहसा श्रेयस ठरत नाही. ‘प्रायोरिटी’ तुम्ही ठरवा.’’ असं सांगून किती पेशंट्ससमोर सायकिआट्रिस्टनं माघार घेतली असेल, हे सांगता येणार नाही."

But that's exactly what they are trained to do, unlike, say, a church priest, or a cardiac surgeon. The latter have obligations to prescribe the best possible treatment and care, while a modern psychiatric care professional is supposed to say exactly what Kale quoted. 
................................................................................................


"अध्यात्माचं काही शास्त्र नाही, पण मनःशास्त्र आहे. हे मनःशास्त्र तुम्हांला आणि मला अध्यात्माच्या आळंदीपर्यंत न्यायला जरूर मदत करील; पण खुद्द शास्त्राच्या आधारानं अध्यात्म सिद्ध होणार नाही."

Stupid and ignorant, uncalled-for flattering of West. 
................................................................................................


"अर्जुनाच्या सगळ्या शंका व्यावहारिक आणि त्याहीपेक्षा जास्त मानसिक पातळीवरच्या आहेत. ... "

Nonsense. 
................................................................................................


"एका सामाजिक कार्यकर्त्यानं मला सांगितलं होतं, ‘‘माझ्यासारखा वाघ तुमच्यापासून हाकेच्या अंतरावर राहत असताना तुम्ही प्रथम माझ्याकडं का आला नाहीत?’’ 

"प्रचंड धीर येऊन मी त्या वाघाला माझी समस्या सांगितली. त्यानं मनात आणलं असतं, तर मला संकटमुक्त करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं होतं आणि अजून आहे, पण त्यानं मला समस्येचं रूप जाणून न घेता सांगितलं, ‘‘तुमचं वागणं सुधारा.’’ 

"आजही त्या समाजसेवकानं (?) मनात आणलं तर मी मोकळा होर्इन, पण आता मरेपर्यंत मी त्या माणसाकडं का जार्इन?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 13, 2022 - September 13, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
26. सव्वीस 
................................................................................................
................................................................................................


"माझ्या एका मित्राची पत्नी अचानक गेली. सांत्वनावर माझा विश्वास नाही. खर्‍या अर्थानं ‘शब्दांच्या पलीकडची’ जर कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे ‘सांत्वन’. चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर मला समजलं, त्याच मित्रानं बायकोला ती झोपल्यावर तिचा गळा दाबून मारली. तिच्या मरणापेक्षाही ती बातमी माझ्यापर्यंत खात्रीलायकरीत्या पोहोचली, ह्याचं मला जास्त दुःख झालं. 

"सगळ्या समाजाला फसवण्यात माझा मित्र यशस्वी झाला असेल. आता तो परदेशात स्थायिक झाला आहे; पण तिथंही तो निजरूपातच उपस्थित आहे. स्वदेशापासून तो कितीही अंतरावर जाऊ शकतो. स्वकृतीपासून किती लांब पळेल? अशा माणसांना आचार्य अत्र्यांसारखा नाटककार, पत्रकारच फक्त नाटकातून विचारू शकतो, ‘वार्‍यामुळं उडून जायला ती पत्रावळ होती का?’"
................................................................................................


" ... ज्ञानेश्वरी अध्यात्म किंवा संतवाङ्मय ह्याच्यावर प्रवचन करण्यासाठी पंचवीस पंचवीस हजार रुपये मानधन घेणारे महाराज स्वतःच्या इमारतीतल्या असहाय विधवा भाडेकरूचं सामान रस्त्यावर फेकून देतात. का? केवळ दोन महिन्यांचं भाडं थकलं म्हणून? 

"अशी माणसं अध्यात्म प्लॅस्टिकच्या खेळण्यांप्रमाणे विकतात. 

"ज्ञानेश्वरी किंवा अध्यात्माची गोडी निर्माण होणं हा मग एक अपघात आहे; अवसर नव्हे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 14, 2022 - September 14, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
27. सत्तावीस 
................................................................................................
................................................................................................


"आज मला संजयची तीव्र आठवण येते आहे. 

"‘संजय गांधी’ नव्हे आणि ‘संजय दत्त’ची तर मी मरेपर्यंत मला आठवण येणार नाही."

Interesting, the fact that he thinks reader would pick one of them when he mentions the very common first name, which could've been any acquaintance of Kale with a completely different last name, career and origin. Incidentally also interesting, Kale seems to think the last mentioned by him was more to be distanced from, which is arguable, not obvious. Also, he was probably unaware of a cousinship connection. 
................................................................................................


"अर्जुन पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतोय, ते चाकोरीबाहेरचं युद्ध टाळायचं, म्हणूनच."

Why does Kale go on making nonsensical statements on a topic that millions in India know better than he'd think? Or did he expect that while millions memorise, nobody understands and nobody cares? 

Or did he expect that of his own readership? 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 14, 2022 - September 14, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
28. अठ्ठावीस 
................................................................................................
................................................................................................


"स्वतंत्र रणभूमी आता अस्तित्वात नाही. सगळी पृथ्वी रणभूमी आहे. जिथं बाँब पडेल ती रणभूमी. शहरातली एकूण एक माणसं हे बळी. मिलिटरी आणि सिव्हिलियन हा भेदभाव नाही. किती माणसं मेली, ह्याचे फक्त आकडे प्रसिद्ध होतील, ते वाचलेल्या देशांच्या माहितीसाठी. नुसते आकडे ऐकून त्यातली भव्यता डोळ्यांसमोर येते का? ... "

Hasn't it been so since Allauddin Khilji demanded Chittor hand over Queen Padmini, and the consequent war ended in all women of Chittor jumping live onto funeral pure? 

Or even before, when Mongolian hordes burned whole cities across Persia, Russia and Europe, with all people therein killed? 

Something nazis repeated in East Europe, specifically in Belarus and Russia, during WWII. 
................................................................................................


" ... बोफोर्सपासून हवालापर्यंतचा भ्रष्टाचार किमान पंचवीस हजार कोटींच्या आसपास आहे, असं वर्तमानपत्रांतून कळतं. ... "

Funny how people were willing to let it go, once Amitabh Bacchan was able to prove his own innocence with a statement from Bofors - why haven't most media asked, if he didn't, who did get that bribe? Who was hiding behind the huge, tall name? 

Couldn't be a dwarf, obviously. Had to be someone congress shielded, someone with a taller name. 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 14, 2022 - September 14, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
29. एकोणतीस 
................................................................................................
................................................................................................


" ... आठवा बोधिधर्म चीनमध्ये गेल्यावर त्यानं प्रथम घोषणा केली, तेव्हा चीनच्या नागरिकांनी विचारलं, ‘‘तू आता सांगायला उद्युक्त का झालास?’’ 

"तेव्हा बोधिधर्म म्हणाला, ‘‘शांतपणे ऐकणारे आता कुणीच उरलेले नाहीत. मौनातून जाणून घेणारे संपले. आता बोललो नाही, तर बुद्धाची वाणी माझ्याबरोबरच संपेल."
................................................................................................


" ... सत्य आहे ते एकच. गीतेत सांगितलेलं तत्त्वज्ञान. ते त्रिकालाबाधित आहे. सामान्य माणसांना असामान्य भूमिकेपर्यंत नेण्याची विराट शक्ती गीतेत आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 14, 2022 - September 14, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
30. तीस
................................................................................................
................................................................................................


"अर्जुनाचाही सगळा बहाणाच होता."

Nonsense. 
................................................................................................


"अर्जुन वर्णसंकरापासून अराजकापर्यंत समस्या का उभ्या करीत आहे? सरळ सरळ ‘राज्यच नको, म्हणून युद्ध नको’ ह्या भूमिकेत का जात नाही? 

"कारण एकच. 

"राज्य हवं आहे, सत्ता हवी आहे, हे सरळ सरळ मान्य करायचं धाडस नाही. ... "

Again, nonsense. 
................................................................................................


Nobody had guaranteed an outcome, given the overwhelming numbers on the opposite side, of high level warriors. 

What's more, it was only the insistence by Duryodhana to not part with "enough to fit a needle's head", when a minimal proposal was made by Krishna as final offer - five villages for five brothers, to avoid war - that had determined the war as the only possibility. 

Honestly Krishna and Paandavas had attempted all they could, to avoid the war. 

Arjuna was NOT lying. They HAD spent over quarter of a century in forests, once twelve and next another twelve plus one, before they finally went to war! 
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
September 14, 2022 - September 14, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
व. पु. काळे
Aapan Sare Arjun (Marathi)
V.P. KALE.
................................................
................................................
September 11, 2022 - September 14, 2022. 
Purchased September 11, 2022.  

Publisher: MEHTA PUBLISHING HOUSE 
(1 January 1997)
Language: Marathi

ASIN:- B01N464S52
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4979987229
................................................................................................
................................................................................................